Browsing Category

सत्ताकारण

सुप्रीयांबदद्ल सत्तारांचे अपशब्द, दादांचा नो कमेंट !!

विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रावादीमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. सत्तारांनी सुप्रीय सुळे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर अजित पवार यांनी साधं ट्विटसुद्धा केलं नाही यामुळे

कीर्तिकर अध्यक्ष तरीही बैठकीत गैरहजर! ठाकरेंवर नाराज? शिंदेंशी जवळीक?

खासदार गजानन कीर्तिकर यांची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु झालीय. कारण उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकित किर्तीकर गैरहजर होते त्यामुळे शिवसैनिकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.

बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरे गट खिंडार पाडणार? प्लान B सुरू, काय आहे…

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेली फूट आणि त्याचे परीणाम ठाकरे गटांवर अजून होतच आहेत. ५० आमदारांसह १२ खासदारांनी बंड करणे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता पण हळूहळू या

बच्चू कडूं म्हणतात “उद्धव ठाकरेंबद्दल मला आजही आस्था”, पण…”

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष होऊन आता चार महिने होत आले तरी सरकार काही स्थिर होण्याचे चिन्ह दिसत नाही. गेले काही दिवस प्रहारचे बच्चू कडू यांच्या विधानांमुळे राजकीय वातावरण पुन्हा बदलत आहे.

तोच नारा, तीच विचारधारा, राज ठाकरेंच्या भेटीला गोव्यातील पक्षाचा बडा नेता

मनसेच्या विचारधारेशी साम्य असणाऱ्या गोव्यामधील एका बड्या नेत्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. दिवाळीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली असून त्या

ठाकरे सहानुभूमीचा हुकमी एक्का बाहेर काढणार?

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सध्याचा कसोटीचा काळ सुरु आहे. प्रत्येक पावलावर त्यांना परीक्षा द्यावी लागतेय.ठाकरेंच्या अस्तित्वावर घाला घातला जातोय पण आता ठाकरे आपल्या भात्यामधलं एक

मातोश्रीची पॉवर वाढली, ठाकरेंना ऐतिहासिक पाठिंबा !

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक म्हणजे ठाकरेंसाठी अग्निपरीक्षाच आहे. दिवसेंदिवस शिंदे गटाकडून होणारे वार सहन करत ठाकरे पुढे जात आहेत. ठाकरेंसाठी संकटाचा काळ आहे पण सध्या मातोश्रीची पावर वाढलेली

उद्धव ठाकरेंचे डावपेच, केवळ अंधेरीत नव्हे तर ‘मशाल’ मुंबईतील घराघरांत…

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि नवीन नाव मिळालेलं आहे. त्या नव्या नावासह आणि चिन्हासह अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उतरणार आहे.निवडणुकिसाठी वेळ कमी आणि

ठाकरे गटाचे निवडणूक आयोगावर पत्र लिहून आरोप

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे व ठाकरे गटात जोरदार राजकीय लढाई पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्य - बाण चिन्ह काढून घेतले व त्याऐवजी दुसरी चिन्हे व

‘मातोश्री’ला आधीच दीड वर्ष आधीच शिंदेंच्या बंडाची खबर लागली?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंड महाराष्ट्र कधीच विसरु शकणार नाही. या बंडामुळे मविआ सरकार पडलं आणि शिंदे सरकार राज्यात आलं. त्यानंतर अनेक घटना घडल्या आणि ठाकरे- शिंदे